इतिहासाच्या पदवी अभ्यासक्र मात बदल -शिक्षक ,प्राध्यापकांची टिका
सुरेशकुमार पंधरे
उपजिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा (1 एप्रिल) इतिहासाच्या पदवी अभ्यासक्रमात आता हड्प्पा संस्कॄतीची अोळख सर स्वती संस्कॄती अशी करून घाट घातल्याचा विद्यापिठ अनुदान आयोगाने जाहीर केल्याचे नविन अभ्यासक्रमात हा बदल करण्या त आला आहे .त्यामुळेआदिवासी संशोधक ,अभ्यासक ,विद्वान व विचारवंत यांनी विरोध दर्शविला याचे पडसाद देशभर उमटतील. असे संकेत मिळत आहेत .
आयोगाने इतिहासाचा पदवी अभ्यासक्रमाचा आराखडा नुकताच जाहिर केला आहे त्यावर एक प्रतिक्रिया प्रकाश सलामे आदिवासी साहित्यिक संशोधक ,गोंडी लिपी अभ्यासक
,गोडी धर्माचार्य यांनी अखिल भारतीय स्तरावर विद्यापिठ खर्या संस्कॄतीला लपवून वैदीक संस्कॄती ला पुढे आनुन मनुस्मॄर्तीचे ह्या बदलातून दर्शन घडवून विद्यार्थी व इतिहासाचे बदल करून बरे करित नाही असे त्यांचे सोबत झालेल्या चर्चा सञातून सदर बदल नकोत असे महाविद्याल याचे शिक्षक व प्राध्यापक यांचे सुध्दा म्हणने आहे.या मसूद्यात सरस्वती ,वैदीक संस्कॄती शिक विण्याची सुचना आहेत.परंतुअशा प्रकारचे कोनतेही नागरिकरणाचे दाखले इतिहासात उपलब्धनाहीत असे मत प्राध्यापक वर्गांनी व्यक्त केले आहेत. .प्राचीन भारताचा इतिहास व परंपरा यांचा विचार करतांना फक्त वैदीक साहित्याचा विचार हा संंकुचित विचार आहे.
अधार्मिक ऐतिहासिक घटकांचा या आराखडय़ात समावेश कर ण्यात आला नाही.वेगवेगळया संस्कॄती ह्या देशात होत्या पण आर्यसंस्कॄती केंद्री असे या आराखड्य़ाचे स्वरूप दिसते..
अशीही टीका एका पेक्षा अनेक शिक्षकांनी केलेल्या आहेत .
इतिहासकार,प्राध्यापक अभ्यास कांच्या मते सरस्वती संस्कॄती म्हणने हे ऐतिहासिक संदर्भानुसार चुकीचे आहे .हा संदर्भ वैदीक साहित्यात आला आहे .पुर्व साहि त्यातील वैदीक संस्कॄतीच्या संदर्भाचा हड्प्पा संंस्कॄतीशी संबंध नाही.हड्प्पा संस्कॄती हि नागरि संस्कॄती आहे आणि परे पराचा र्हास झालाचा पुरावा असल्याचे सांगण्यात येते पण याकडे लक्ष घातले असता तिचा हजारो वर्षापुर्वी नष्ठ झालाचा भा कित आहे .असे मत मुंबईच्या प्राध्यपकाचे मत सर्वच प्राध्याप काचे होवू शकत नाहीत.व हया संस्कॄतीचा कदापीही शिक्षण घेणारा खरा आदिवासी विरोध करेल म्हणुन सर्वच स्तरावरून संघटणा तसेच आदिवासी साहि त्यिअक यांचे हड्प्पा संस्कॄतीला वैदीक संस्कॄतीचा लेप लावने बरोबर नाही हा इतिहासाचा अपमान आहे.हा माननारा आदिम समुदाय नाही .हड्प्पा ही सरस्वती संस्कॄती होवुच शकत नाही .