गॄहीणींची मागणी;पेट्रोलसह,
डिझेल,गँसचे दर कमी करा
सुरेशकुमार पंधरे
भंडारा:(4 एप्रिल) इंधन दरवाढीमुळे बाजारपेठेवर महागाईचे सावट दिसत आहे. जीवनावश्यक वस्तु खरेदीसाठी आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. आठवडा भरात खाद्य तेलाच्या दरात प्रति पिन दोन हजार पन्नास रुपये झाला आहे. तर घरगुती गँस ८८५ रुपये ते घरपोच ९१५ रुपये इतक्या रक्कम किंमतीवर पोहोचला आहे. महागाईने गोरगरिबांवर संकट अोढवले आहे.ते शोसण्या ची ताकद रोजमर्रा जिंदगी जगणार्या गोरगरीबाच्या आवाक्याचे बाहेरचे असल्याने विविध वस्तुचे दर दररोज वाढत असतांना सर्व व्यापारी दुकानदार ,इंधन दराकडे बोट दाखवत आहेत. हेच महागाईचे विदारक सत्य डोळ्यासमोर आहे. आणि साहजिकच ग्राहकांना याचा चटका उन्हाळ्याच्या ४० डिग्री सेलि्शयस तापमानात झळ सोशन केल्याश़िवाय गत्यंतर आहे. फुटपाथवरील दुकानदार सुध्दा ह्या महागाईचे चटके सहन करित असून लोंकांच्या कमी वर्दळीत धंदे बसल्याचे गार्हाने आहेत , खर्च जादा कमाई कमी तसेच महिला वर्गांची बोंब असल्याने त्यांनी जंगलाकडे मोर्चा वळविल्याने नैसर्गिक वनसंपदा धोक्यात आली असून योजनेची दिलेली उज्जवला,गँस,जनवन योजनेची गँस हंडे घरातील शोभे ची वस्तुम् हणून पडून आहेत. महागाई नियंञणात आणण्याची विशेषकरून महिला वर्गानी केली आहे येथे उल्लेखनिय आहे.छोटे व्यापारी व ग्राहक यांच्यात वादवि वाद पहावयास मिळत असल्याने व्यापारी केंद्र सरकारला दोष देता त तर काही लोक मोदी सरकार लाच महागाईत पाकिस्तानच्या पुढे गेल्याचे टोमने देतात .याचे संज्ञान मोदी सरकारने घ्यावे असे म्हटले आहे कारण तिथे ६० ते ७० च्या घरात पेट्रोल डिझेलचे दर असून याची सर्व सरकारी स्थानिक ,जि प प स माध्यम संस्थांनी दखल घ्यावी असे बचतगट महिला संस्थाचे आहे आज साविञी फुले विवाह दिनाचे अौचित्य साधुन , साविञी फुले बचत गटाच्या वडेगांव कार्यक्रमात सविस्तर गोष्टीवर चर्चा घडवून महागाईचा दर कमी करण्याची मागणी केली आहे .