मा.तहसीलदार साहेब साकोली मार्फत माधुरी मडावी मुख्याधि कारी यांचे स्थाणांतरण रद्द करा आदिवासी संघटणाचे निवेदन.
सुरेशकुमार पंधरे
उपजिल्हा प्रतिनिधी भंडारा
साकोली:- (८ एप्रिल) नगर विकास मंञालय यांचे आदेश क्र.एम सि अो २०२१ प्र क्र ७३ नवि १४ दि २६/३/२०२१ ह्या पञाचा हवाला देत साकोली नगर परिषद च्या मुख्याधिकारी यांना वर्धा येथे प्रशासन अधिकाऱी ‘ब’गट पदावर बढती देत स्थांणात रण करण्याचा निर्णय महासरकार यांचे कडून आदंशवजा पञ जारी करण्यात आला असला तरी जनतेचे समाधान झाले नसून आणखी माधूरी मडावी ह्याच साकोली मुख्याधिकारी म्हणुन भविष्यात राहव्यात हाच आग्रह शहरवासीय तथा अनेक शासकी य खासगी,राजकीय,आदिवासी असोत की अो बिसी अशा अनेक सामाजिक संघटणा यांनी स्थांणा तरणाचा विरोध केलेला आहे ,
कारण मुख्याधिकारी माधुरी मडावी ह्या दि.१५/३/३०२० ला साकोली नगर परिषद येथे रुजु झाल्या होत्या तेव्हा पासून व नंतर वैश्विक महामारीच्या संकटात सारा महाराष्ट्र होरपळत असतांना साकोली नगराच्या जनतेला ,रोगा व संसर्गा,व रोगाप्रति सजग करून वाचविण्यापासून कार्य केले.कायदेशीर निर्बंध लादून व दि २२/३/२० चा जनता कर्फु व नंतर दि२४/३/२० चा देशव्यापी लाँकडाउन देशात लावल्यानंतर आपातकालीन परिस्थीतीत कायदा व त्याची नियमावली जाहीर प्रचार प्रसार करून एक प्रकारे साकोली वासीयात कायदा काय असते ! जनतेसाठी माधुरी मडावी ,मुख्याधिकारी साकोली यांचे आदेश ,नियम हिताचे व भरभराटीचे ठरले कोरोणा रोख ण्यासाठी व सोशियल अंतर असो की,सेनेटायझरचा वापराबाबत अटी शर्ती दुकानदारात ,नियमात न राहणारां दंड प्रक्रिया लावून शासकीय अधिकाऱ यांचे पुर्ण फायदे पोहचवून नगर परिषदेची शासकीय तिजोरीत पैसा गोळा केला. करून देणे यामुळेच त्यांच्या विषयी जनतेला त्यांचा आदर युक्तभिती घर करून गेली साकोलीला शहराचा एका वर्षात विकासाला सारथी मिळाला. व झपाट्याने अश्व गतिने विकास रथ उढळण्याचा कार्य नगर परिषद उपाध्यक्ष जगनभाऊ उईके व त्यांचे सहकारी नगरसेवक यांच्या सोबतीने झाला याचा श्रेय जनते नी केलेली अतिक्रमन स्वता व नगर परिषदेने काढले व विकासा चा गतिमान आलेख वाढत गेला आणि यामुळे माधुरी मडावी यांची उपस्थीती शहर विकासाला पोषक ठरली .आणि शहरात उडाणपुला ला अडथळा ठरणारे फुटपाथवर असणारे दुकाने नियमाने बाजुला सरले,रोडवरचा आठवडी बाजार अपघाताला कारणीभूत ठरायचा तो पटाच्या दानीवर नेउन शहर विकासाला वेगळी दिशा साकोली ला पुन्हा नगर परिषदेसारखी इमारत असो की,रंगरंगोटी व वसुंधरा योजनेतुन लहान शहान कामे करून एक पारदर्शक कार्य हाती घेऊन त्यांनी जनतेत ,शहरा साठी व विकासाला गतिमान करणारे व्यक्तीमहत्व म्हणुन अोळख निर्मान केली त्यां चे वॄतपञ असोत की अधिकारी सेवाकर्मी,समाजसेवक यांनी त्यांच्या कार्याप्रति अभिनंदन मानले त्यांचे स्वागतच केले व त्यांनी केलेले नियोजन अर्धवट सुटू नये म्हणुन आणखी काही वर्ष त्यांनी ह्याच पदाचे सारथ्ये करावे असे जनतेच मत आहे या सुज्ञपणामुळे एका चांगली प्रशासक अधिकारी म्हणुन वेळोवेळी त्यांच्याप्रति आदराची मानसिकता जनतेत दिसून येत आहे .म्हणुन आज दि ८ एप्रिल रोजी आदिवासी संघटणा सोबत , समाज सेवक साप्ताहिक आदिवासी दहाड् भंडारा जिल्हा प्रतिनिधी सुरेश कुमार पंधरे अखिल भा आ वि परीषद उपाध्यक्ष भंडारा तथा कार्याध्यक्ष गोंदिया म. राज्य. (आदिवासी समन्वयक पुर्व विदर्भ ,) तालुका प्रभारी अध्यक्ष झेड डी मडावी साकोली तथा (आँफ्रोट संघटणांचे वतीने ) पी बी मरस्कोल्हे,व अो आर सिंदराम ,साकोली )यांचे वतीने ,मा तहसीलदार साहेब मार्फत माननिय.उध्दव साहेब ठाकरे,मुख्यमंञी,मान.भगतसिंग कोश्यारी राज्यपाल,महा.सरकार ,
,नगरविकास मंञी- एकनाथ शिंदे,आदिवासी मंञी अँड के सी पाडवी यांना निवेदन दिले त्यावेळी विठ्ठल मसराम ता.अध्यक्ष,संतोष पंधरे महासचिव,चुळीराम वरठे सहकार्याध्यक्ष,लिलाबाई वल्के शहर प्रमुख साकोली व्यकंटसिंग ख़डाते सल्लागार व आॉफ्रोट संघटनेचे पी बी मरस्कोल्हे अोमप्रकास सिंदराम यांनी सदर निवेदन सादर केले .