सुरेशकुमार पंधरे
उपजिल्हा प्रतिनिधी
भंडारा:-(१३(एप्रिल) देशात कोरोणा महामारी उंच शिखरावर असतांनी आता पर्यंत 70 वर्षात देशात एम्स सारखे अनेक कोलकाता दिल्ली,मुंबई,हेदरा बाद ,कर्णाटक, मध्ये मोठे दवाखाने तयार आहेत आणि इतरही शहरी,जिल्हा,तालुका निहाय रुग्णालय असले तरी कोरोणा वैश्विक महामारींच्या प्रकोपामुळे संसर्ग पसरून देशात मोठी जीवितहानी संभवता त्यांच्या उपचाराकरिता ,भरतीसाठी जागाही मिळने दुर्लभ असतां नी ,मंदिरावर पैसा आतून आर्थिक अळचणीला देश वेगाने तोंड देत लाँकडाऊन काळात विकासाचे बाबतीत मागील सरकारचांची स्थीती बघता वाईट परिस्थीत आहे त्यामुळे रुग्ण व्यवस्था व आयशोलेशन सुविधा युक्त दवाखा नाच्या कमीमुळे कोरोणाग्रस्त असोत की बिपी सुगर सारखे रुग्णदमाने,अस्वस्थपणामुळे
,आँक्शीजनची कमतरता असणे व वेळेवर उपचार साध्या तालुका निहाय दवाखाना मध्ये उपलब्ध होत नसल्याने लोक मॄत्र्युमुखी पडत आहेत . त्यामुळे आज देशाला ,वाचवायचे असेल तर पक्ष कार्यालय सर्व सुविधायुक्त निर्मान करने काळाची गरज झाली आहे.सरकार स्थरावर कार्यकर्ते व जनतेच्या हिताचे झाले आहे याविषयी पञकार साकोली भंडाराच्या संघातर्फे लवकरच जिल्हाधिकारी भंडारा यांना निवेदन देऊन ही आजघ डीला पक्षकार्यालय दवाखानायुक्त असने गरजेचे असावे असे मत सार्वजनिक न करता त्यांनी पक्ष कार्यालय शिवाय घरूनही राजकारण व समाजसेवेसाठी कार्य रेटून नेता येईल असे एका उच्चपदस्थ अधिकाऱी(इंटेलिजेन्स ब्युरो आँफिसर्स ) नाशिक यांचे जवळ सदर मागणी ठेवली व संभाषण संवाद/चर्चा घडवून आनली असता त्यांनी सदर मांग देशातील सर्व जिल्हाधिकारी प्रशासणा कडून व आमदार राज्य सरकारे व खासदार केंद्र यांचे तर्फे लावून धरावे असे सुचविले त्यामुळे सदर गोष्टीला ( कोरोणा) महामारिला इतर देश अपवाद नाहीत ,त्याचा उपाय सुविधायुक्त दवाखाना मधूनच कोरोणाग्रस्त लोकांना वाचविता येईल असे समाजसेवक सुरेशकुमार पंधरे यांनी सदर अधिकाऱी साकोली येथे आले असता ह्या विषयावर सर्व पक्षातील ,पक्षासाठी काम करणार्या कार्यकर्त्यांनी लावून धरावी नाहीतर आम्ही पक्षासाठी काम करणार नाही असे स्पष्ट आपले मत सांगावे असे शहान पणाचे व मुत्सद्दीपणाचे वक्तव्ये केले . त्यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद साकोली चे कार्यकर्ते सोबत होते .